बंजारा समाज हा भारतभर पसरलेला एक प्राचीन आणि ऐतिहासिक समाज आहे.
मूळ जीवनशैली
स्थानांतर, पशुपालन, व्यापार आणि स्वावलंबन
वैशिष्ट्य
खानपान, वेशभूषा, परंपरा, सण-उत्सव, भाषा आणि धर्म यातील समानता
अडचण
राजकीय, सामाजिक आणि भाषिक सीमांमुळे उपगटांत विभागणी → संघटित शक्तीचा अभाव
समस्या
समाजात एकसंघ नेतृत्वाचा अभाव असल्याने हक्कांच्या लढाया कमकुवत ठरल्या.
समाधान
आजची गरज आहे – एकत्र येणे, एक आवाज निर्माण करणे.
पुढाकार
ह्याच उद्देशाने नम्र समाजसेवक संजयभाऊ राठोड यांनी महाराष्ट्रासह देशभर दौरे सुरू केले आहेत.
"One Nation One Reservation"
संजयभाऊ राठोड यांचे भाषण
सेवालाल महाराज जयंती, नवी दिल्ली २०२५
मुख्य मुद्दे
एक राष्ट्र, एक आरक्षण
देशभरातील आरक्षण धोरणाचे एकसंधीकरण
बंजारा समाजाचे हक्क
संविधानिक हक्क आणि न्याय मिळविण्याचा संघर्ष
भौगोलिक विविधतेत एकता
खान-पान,रहन-सहन,बोली भाषा व दैवत इ. बाबत ऊहापोह
समाजाची वज्रमूठ बांधू...सकल बंजारा आहेत बंधू..!
सामाजिक कार्यक्रम
समाजमेळावे, सामूहिक विवाह सोहळे, अधिकारी-कर्मचारी मेळावे
महापुरुषांचा गौरव
सेवालाल महाराज, रूपसिंग महाराज, लकीशाह बंजारा यांच्या जयंती निमित्त कार्यक्रम
व्यापक संवाद
तांड्यात, जिल्ह्यात, राज्यात आणि देशभरात सातत्याने संवाद व एकत्रिकरणाचे उपक्रम
महत्त्वपूर्ण क्षण
पोहरादेवी येथे समाजाचा महासमूह एकत्र आला.
बंजारा विरासत लोकार्पण प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत, १२ राज्यांच्या प्रतिनिधींनी समाजाच्या एकतेचे प्रतीक म्हणून निवेदन दिले.
संजयभाऊ राठोड यांनी महाराष्ट्रापुरतेच नव्हे तर दिल्ली, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान, आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, गुजरात, हरियाणा, पंजाब, छत्तीसगड अशा राज्यांमध्येही दौरे केले.
व्हिजन
सामाजिक एकत्रिकरण
समाजातील सर्व गटांचे एकत्रिकरण
राजकीय सशक्तीकरण
राजकीय क्षेत्रात मजबूत प्रतिनिधित्व
संस्कृती जतन व संवर्धन
आपल्या संस्कृतीचे संरक्षण
शैक्षणिक व आर्थिक प्रगती
शिक्षण आणि आर्थिक विकास
आता वेळ आली आहे
जागं होण्याची
समाज म्हणून एक होण्याची
हक्कांची लढाई लढण्याची
देशपातळीवरील नेतृत्व
बंजारा समाजाचे केवळ राज्यनेते नव्हे, तर देशपातळीवरील नेतृत्व म्हणून उदयास आलेले व्यक्तिमत्त्व.
ऐतिहासिक कार्य
त्यांची राजकीय कारकीर्द आणि सामाजिक कार्य बंजारा समाजासाठी ऐतिहासिक.
भविष्य निर्माण
त्यांनी अनेक बंजारा युवकांना राजकीय व सामाजिक क्षेत्रात उतरवण्याचे कार्य हाती घेतले आहे.
एकसुराने मान्यता
आज महाराष्ट्रासह देशभर बंजारा समाजात एकच आवाज उठतो आहे – "आपले खरे नेतृत्व म्हणजे संजय राठोड!"